शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच आगामी निवडणुका लढविणार - तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 23:41 IST

धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत

रेवदंडा : धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला आगामी लोकसभेत रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींना एकत्र घेऊनच निवडणुका लढवायच्या आहेत, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी चौल येथे काढले.चौल नाका येथे अलिबाग तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी तटकरे बोलत होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भडकल्या असून रोजगार निर्मितीचे भारतीय जनता पक्षाने दिलेले आश्वासन फसवे ठरले असल्याचे त्यांनी नमूद केले.रायगडचे खासदार केंद्रीय मंत्री असून एकही उद्योग या जिल्ह्यात आणला नाही, ही मंत्रिपदाची शोकांतिका आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली असताना सरकार गांभीर्याने दखल घेत नाही असे सांगून गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने शेतीचे, मच्छीमारांचे केलेले नुकसानाबाबत राज्य सरकार काही बोलत नाही. नजीकच्या काळात ग्रामपंचायत निवडणुका आहेत. त्यामुळे मित्रपक्षांना सोबत घेऊन विजय संपादन करण्याचा सल्ला तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला.मेळाव्यात तालुक्यातील काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर काही कार्यकर्त्यांना पदावर नियुक्ती करण्याची पत्र वाटप करण्यात आले. कार्यक्र माला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष निगडे, जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी, मांडवा ते रेवदंडा परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक मनोज धुमाळ यांनी केले तर सूत्रसंचालन हेमंत खरसंबले व आसिफ किरकिरे यांनी केले.