शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

चोळई धामणदेवी जंगलात वणवा, वन्यजीवांना धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:46 IST

कीकडे वनसंपदा जपण्याचे आवाहन करत वणवाविरोधी कायदा करण्यात आला आहे. मात्र, तो कागदावरच असल्याचे दिसून येत आहे .

पोलादपूर : तालुक्यातील चोळाई धामणदेवी जंगलात वणवा पटल्याने या परिसरात धुराची चादर पसरली असल्याने तेथील राहिवाशांना या वणव्याची धग बसू लागली आहे. एकीकडे वनसंपदा जपण्याचे आवाहन करत वणवाविरोधी कायदा करण्यात आला आहे. मात्र, तो कागदावरच असल्याचे दिसून येत आहे .तालुक्यातील मोकळ्या जागेत किंवा डोंगरमाथ्यावर सर्रास रात्री, संध्याकाळी वणवे लावण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वी रानात गेलेल्या कुटुंबातील सदस्यांवर रानडुक्कराने हल्ला केल्याची तर महालगुर येथे बिबट्याचे होणारे दर्शन हे भीतीदायक असल्याने वणव्याच्या धगीमध्ये वन्यजीव प्राणी पळून जातील अशी भाबडी आशा डोंगरावरील रहिवासी बाळगत असल्याने वणवे लागत असल्याची चर्चा परिसरातील नागरिकांकडून वर्तवली जात आहे.तालुक्यातील जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी मार्च ते मेच्या महिन्यात जमीन भाजून घेण्याचे प्रकार पूर्वी काळापासून सुरू आहेत. त्यामुळे पीक चांगले येण्याच्या आशेनेही वणवा लावला जातो. मात्र , यामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होऊन, जीव, जंतू, कीटकांचा नाश होतो. यामुळे वनसंपदादेखील नष्ट होत आहे. म्हणून याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.>ग्रामीण भागामध्ये जनजागृतीची गरजपोलादपूर तालुक्यातील डोंगरमाथावर वन्यजीव प्राण्यांसह औषधी वनस्पती आहेत. वणव्याच्या काळात या वनस्पती जळून खाक होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. मात्र, वणवाविरोधी अभियानांतर्गत कोणतीही कारवाई होत नसल्याने वणव्याच्या प्रकारात वाढ होत असल्याचे या वाढत्या वणव्याने सिद्ध होत आहे. यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या