शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पनवेल पालिका मुख्यालयातील अडगळ दूर कधी होणार ?

By वैभव गायकर | Updated: June 26, 2024 17:02 IST

नुकताच आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले मंगेश चितळे यांनी पहिल्या दिवसापासुन पालिका कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले आहेत.

पनवेल: पनवेल महानगरपालिकेचे मुख्यालय पनवेल शहरातील ऐतिहासिक नगरपरिषदेच्या इमारतीत आहे. अपुऱ्या जागेमुळे याच ठिकाणी एक नवीन ईमारत उभी करून या दोन्ही ईमारती एकत्रित करून पालिकेचे मुख्यालय याठिकाणी चालते. मात्र याठिकाणची अडगळ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असुन हि अडगळ दूर करण्याची अपेक्षा नागरिक आयुक्तांकडे व्यक्त करू लागले आहेत.

नुकताच आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले मंगेश चितळे यांनी पहिल्या दिवसापासुन पालिका कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले आहेत. परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याची सुचना आयुक्तांनी केली आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना शिस्त तर लागली आहे. कधी नव्हे ते कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र झळकू लागले आहेत. मात्र आत्ता पालिका मुख्यालयातील अडगळीचा प्रश्न समोर आला आहे. पालिका मुख्यालयात आयुक्त, उपायुक्त तसेच मालमत्ता विभागाचे कार्यालय, जन्म मृत्यू नोंदणी, आवक जावक, विवाह नोंदणी आदी विभागाची कार्यालये असल्याने मोठ्या संख्येने नागरिक, लोकप्रतिनिधी याठिकाणी येत असतात. यावेळी पालिकेच्या प्रत्येक कोपऱ्यात भंगार वस्तु, रद्दी, जुनी कपाटे आदींसह बिनाकामाच्या वस्तु नजरेस पडतात. खर तर गोदामात हव्या असलेल्या वस्तु देखील पालिका मुख्यालयात दर्शनीय भागात ठेवल्याने याबाबत अनेकजण नाराजी देखील व्यक्त करतात. हि सर्व अडगळ मुख्यालयातुन काढून टाकण्याची मागणी होत आहे. पालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे. हे मुख्यालय पूर्णत्वास येण्यासाठी अद्याप दोन ते तीन वर्षाचा काळावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पनवेल शहरात असलेला मुख्यालय किमान स्वच्छ अथवा निटनिटक असावा अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.

टॅग्स :panvelपनवेल