शहरं
Join us  
Trending Stories
1
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
2
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
3
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
4
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
5
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
6
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
7
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
8
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
9
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
10
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
11
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
12
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
13
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
14
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
15
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
16
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
17
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
18
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
20
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण

आरक्षणाच्या निर्णयाचे स्वागत, सरपंचांना अटीमध्ये बांधण्याबाबत नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 07:09 IST

Raigad : सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीने ग्रामीण भाग पुरता ढवळून निघत आहे.

रायगड : जिल्ह्यातील १० तालुक्यांतील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी राेजी हाेत आहेत. नवीन नियमांनुसार आता सरपंचपदाचे आरक्षण निवडणुका उरकल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे घाेडेबाजाराला आळा बसणार आहे. मात्र, सातत्याने सरपंचांनाच अटींमध्ये का बांधले जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.सर्वच राजकीय पक्षांनी जाेरदार माेर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राजकीय रणधुमाळीने ग्रामीण भाग पुरता ढवळून निघत आहे. सरपंचपदाचे आरक्षण निवडणुका पार पडल्यानंतर जाहीर हाेणार असल्याने या निर्णयाचे काही सरपंचांनी स्वागत केले आहे, तर काहींना हा निर्णय पटलेला नाही. आता सरपंचपदासाठी घाेडेबाजार हाेणार नाही, काेणालाही निवडणूक लढवता येणार आहे. ज्या दिवशी सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार हाेते, त्याच दिवशी सरकारचानिर्णय आल्याने प्रशासनाला आरक्षणाची साेडत रद्द करावी लागली हाेती. 

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची निवडणूक ८८ आरक्षण आता निवडणुका पार पडल्यानंतर काढण्यात येणार आहे. त्यामुळे घाेडेबाजार थांबण्यास मदत मिळणार आहे. पैशांच्या अपव्ययाला लगाम बसणार आहे. सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे. सरकार नेहमीच विविध प्रयाेग करताना सरपंचांनाच टार्गेट करते हे चुकीचे आहे.    - दिग्विजय पाटील, सरपंच, पेढांबे

सरपंचपदासाठी आरक्षण निवडणुका पार पडल्यावर काढण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. सामान्याला निवडणूक लढवता येणार आहे. ज्यांना निर्णय पटलेला नाही त्यांना मात्र निर्णयाचा त्रास हाेणारच आहे.    - श्रीदास म्हात्रे, सरपंच, पेझारी

काय म्हणणे?सरपंच हा ग्रामीण राजकीय, सामाजिक विकासातील महत्त्वाचा घटक आहे. दरवेळी निर्णय बदलण्यात येतात. सरपंचांनाच विविध अटी आहेत. हे थांबवणे गरजेचे आहे.

सरपंच सेवा संघाचे म्हणणे काय?सरकारने याेग्य ताेच निर्णय घेतला आहे. मात्र कधी थेट सरपंच निवडून आणण्याचे जाहीर केले जाते, कधी वेगळाच निर्णय घेण्यात येताे. सरकार बदलले की साेयीस्करपणे निर्णय बदलण्यात येतात. हे काेठे तरी थांबले पाहिजे.

टॅग्स :Raigadरायगड