शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

...म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसारच साजरी व्हावीः राज ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 16:20 IST

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार.

महाडः दिवाळी, गणपती किंवा सगळेच प्रमुख सण आपण तिथीनुसार साजरे करतो. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही तारखेनुसार नव्हे; तर तिथीनुसार साजरी व्हायला हवी, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे, आपली ओळख आहे. ते महाराष्ट्राचे आराध्य दैवतच आहेत. खरं तर, त्याची जयंती ३६५ दिवस साजरी करायला हवी, त्यांचं स्मरण रोजच करायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं. 

शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार. त्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी जयंत साळगावकरांना भेटलो होतो. शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नाही, तर तो आपला सण आहे. त्यामुळे तो तिथीनुसार साजरा व्हायला हवा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, असं राज म्हणाले. 

मनसेच्या नवनिर्माणाचं ध्येय समोर ठेवून राज ठाकरे राज्याचा दौरा करताहेत. त्या दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवप्रेमींनी त्यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी, महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८