शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

कौशल्यावर आधारित अभ्यासक्र म सुरू करणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 07:01 IST

विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.

कर्जत - विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत यापुढे कौशल्यावर आधारित अभ्यासक्र माला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील अभिनव ज्ञान मंदिर संस्थेत आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. कर्जत येथील अभिनव प्रशालेतील क्र ीडा सभागृह आणि ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्र मास स्थानिक आमदार सुरेश लाड, कर्जतच्या नगराध्यक्षा रजनी गायकवाड, एचपीसीएलचे सी. एन. कृष्णमूर्ती, सी. एस. किरण, विनंती केसरकर, सेवा सहयोगचे संचालक किशोर मोघे, संजय हेगडे, बजाज समूहाचे किरण मुकादम आदी उपस्थित होते. हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. मुंबई यांच्याकडून अभिनव ज्ञान मंदिर संस्थेस वस्तूरूपाने मिळणाऱ्या देणगीचा स्वीकार व बजाज समूहाच्या आर्थिक मदतीतून व सेवा सहयोग मुंबई यांच्या सहकार्याने साकारलेल्या अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेच्या नवीन इमारतीच्या दुसºया मजल्यावरील क्र ीडा सभागृह व ग्रंथालय कक्षाचे उद्घाटन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.संस्थेचे खजिनदार विनायक चितळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष गणेश वैद्य यांनी प्रास्ताविकात ८३ वर्षात संस्थेने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. विनाअनुदानित शाळा चालवणे कठीण झाले आहे. शाळेचे सुमारे एक कोटीचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे याकडे शिक्षण मंत्री यांचे लक्ष वेधले. यावेळी कर्जतमधील दानशूर संतोष भोईर आणि संस्थेच्या शिक्षिका डॉ. रंजना देशमुख, डॉ. स्नेहा उपाध्ये यांनी पीएचडी केल्याबद्दल शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक मोडक यांनी भाषणात विविध विषय मांडले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन प्रीतम लाड-नानचे व रश्मी देशपांडे यांनी केले तर सचिव जनार्दन मोघे यांनी आभार मानले. याप्रसंगी भगवान भोईर, विक्रम वैद्य, वि. रा. देशमुख, माधवराव गायकवाड, मीना प्रभावळकर, वालचंद ओसवाल आदी उपस्थित होते.नापास शिक्का पुसण्यासाठी शासन प्रयत्नशीलशासनाने शिक्षण व्यवस्थेत पूरक असे आमूलाग्र बदल केले आहेत. शालेय अभ्यासक्र माबरोबर क्र ीडा नैपुण्याला गुणांमध्ये स्थान दिले आहे. तर क्र ीडा क्षेत्रात राज्य स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. अनेकदा नापास विद्यार्थी वाया जाणाºया वर्षामुळे गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता असते. या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी आपण नापास विद्यार्थ्यांची लगेच महिनाभरामध्ये परीक्षा घेऊन त्यांचा त्वरित निकाल लावल्याने हजारो विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष वाचले आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला त्यामुळे दिशा मिळाली आहे- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेnewsबातम्या