शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ३०० खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
3
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
4
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
5
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
6
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
7
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
8
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
9
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
10
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
11
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
12
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
13
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
14
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
15
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
16
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
17
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
18
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
19
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
20
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य

महाडमधील गावे, वाड्या सुन्यासुन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:41 IST

महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक या सर्वांमुळे आजपर्यंत हे शक्य झाले आहे.

दासगाव : संपूर्ण जगात कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. भारतात या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. संपूर्ण भारतामध्ये लॉकडाउन आहे. कोरोनाची भीती आणि लॉकडाउनचे पालन करत संपूर्ण महाड तालुक्यातील गावे आणि खेडी सुनसान झाली आहेत. यामुळे महाडकरांना कोरोना या रोगावर मात करण्यास आज तरी यश आले आहे. यामध्ये महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि नागरिक या सर्वांमुळे आजपर्यंत हे शक्य झाले आहे.रायगड जिल्ह्याशेजारी मुंबईतील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यामध्येदेखील रुग्ण सापडले आहेत. याव्यतिरिक्त महाड तालुक्याशेजारी असलेल्या पोलादपूर तालुक्यामध्ये हे रुग्ण आढळले. असे असताना मात्र महाड तालुका या कोरोनापासून अद्याप तरी बचावला आहे. याचे महत्त्वाचे कारण शासनाने केलेल्या लॉकडाउनचे पालन. काही प्रमाणात शहर सोडले तर संपूर्ण महाड तालुक्यातील गाव आणि खेड्यांमध्ये पुरेपूर केले जात आहे. त्यामुळे गजबजलेल्या गावांमध्ये आज शुकशुकाट दिसून येत आहे.सध्याच्या स्थितीत पुणे, मुंबई, राज्य, परराज्यातुन मोठ्या संख्येने नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली. त्यामुळे १२,३५६ नागरिक हे संपूर्ण तालुक्यामध्ये आले आहेत. या नागरिकांची पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाने नोंद करत या नागरिकांना होम क्वारंटाइन के ले, तर त्या त्या गावातील नागरिकांनी त्यांच्यावर कडक लक्ष ठेवत शासनाच्या आदेशाचे पालन करण्यास भाग पाडले. यामुळे कोरोना विषाणूला दूर ठेवण्यास महाडकरांना यश आले आहे.>प्रशासनाचे कौतुक : पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई के ली,तर अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानदारांना शिस्त लावली. आरोग्य विभागानेदेखील बाहेरून आलेल्या नागरिकांना वेळीच योग्य सूचना दिल्या, तपासणी के ली. महसूल विभागाने कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेत ग्रामीण भागात धान्यवाटप के ले. यामुळेच कोरोना महाडमध्ये संचार करू शकला नाही. या प्रशासकीय कामाचे नागरिकांकडून कौतुकच होत आहे.