शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

दूषित पाण्यामुळे खेकड्यासह विविध जातीचे मासे मृत्युमुखी

By निखिल म्हात्रे | Updated: March 5, 2024 17:35 IST

थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग  - सोमवारी संध्याकाळी थळमधील खाडीत मासे अचानक मृत्युमुखी पडलेले आढळून आले. यामुळे हातावर पोट असलेल्या मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अलिबाग तालुक्यातील थळ येथील आरसीएफ कंपनीच्या दूषित पाण्यामुळे हे मासे मृत्युमुखी पडल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे. 

थळ येथे गेल्या अनेक वर्षांपासून खतनिर्मित आरसीएफ कंपनी आहे. या कंपनीचे दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. त्यामुळे अनेकदा मासे मृत पावल्याची घटना घडली असल्याचे मच्छिमारांनी सांगितले. येथील कोळी समाजाचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय असून, यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. परंतु, सोमवारी सकाळी अचानक मच्छिमारांना खाडीलगत खेकडा व अन्य मासळी मृत अवस्थेत आढळून आली.

कंपनीने दूषित पाणी सोडल्याने मासे मृत झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत कंपनी प्रशासनाशी संपर्क साधला असता, खाडीतील मासे मृत्युमुखी झाल्याची माहिती मिळाल्यावर संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मासे कशामुळे मृत झाले याचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यानंतर मासे कशामुळे मृत झाले हे स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :alibaugअलिबाग