शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पाण्याचा योग्य वापर करा-लाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:54 IST

पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आमदार सुरेश लाड यांनी कर्जतमधील कार्यक्र मात दिला.

कर्जत : पाणी म्हणजे जीवन आहे, पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही. पाणी राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचा योग्य वापर करा, असा महत्त्वपूर्ण सल्ला आमदार सुरेश लाड यांनी कर्जतमधील कार्यक्र मात दिला.कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील घरगुती व बिगर घरगुती ग्राहकांना पाण्याची जलमापके (मीटर) बसविणे या कामाचा उद्घाटन येथील म्हाडा कॉलनीत आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, गटनेते राजेश लाड आदी उपस्थित होते.गटनेते राजेश लाड यांनी मीटरच्या माध्यमातून पाण्याचा गैरवापर टळणार आहे, असे सांगितले. म्हाडा कॉलनीतील इम्रान मुल्ला व जेठाभाई पटेल यांच्या नळजोडणीवर मीटर बसवून कामाचा शुभारंभ झाला.कर्जत नगरपरिषदेची पाणी योजना लाखो रु पयाने तोट्याततोटा भरून काढण्यासाठी आता मीटर पद्धतीने पाण्याचे वाटपमीटरने पाणीपट्टी आकारणीअतिवापरावर चाप बसणारमीटर बसविण्यासाठी व्ही. जे. कन्स्ट्रक्शन कंपनीला ठेका