शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बारवईत तीन घरफोड्या

By admin | Updated: January 31, 2017 03:35 IST

मुंबई-पुणे महामार्गावरील बारवई गावात एकाच रात्री आसपासच्या घरांच्या बाहेरून कड्या लावून तीन ठिकाणी चोरी केल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे.

मोहोपाडा : मुंबई-पुणे महामार्गावरील बारवई गावात एकाच रात्री आसपासच्या घरांच्या बाहेरून कड्या लावून तीन ठिकाणी चोरी केल्याने नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. बारवई गावातील गणेश पाटील यांची पत्नी तन्वी पाटील या कर्जत येथे माहेरी गेल्या होत्या तर गणेश पाटील हे वारकरी असल्याने भोकरपाडा येथे रविवारी रात्री सप्ताहाला गेले होते. रविवारी २९ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बारवई गावातील घराबाहेरील कड्या लावून गणेश पाटील यांच्या घराचे बाहेरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटाचे लॉक उचकटवून कपाटातील कपडे व सामान अस्ताव्यस्त टाकून कपाटातील सोन्याच्या चार अंगठ्या, सोन्याची कानसाखळी व चांदीचा कंबरपट्टा साखळी असा एकूण चाळीस हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी कृष्णा अर्जुन पाटील यांच्या घरातीलही बाहेरील कुलूप तोडले, परंतु घर खाली असल्याने चोरट्यांचा डाव फसला. तर सुरेश भाऊ बाबरे यांच्या दुकानातील दरवाजाचे लॉक तोडून अंदाजे पाच हजार रकमेची चोरी केली. याबाबत पोलिसांत तक्र ार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे.(वार्ताहर)