शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

जेएनपीए बंदरावरील वाहतूक रोखून धरली, पुनर्वसन प्रश्नावरून हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 08:55 IST

Uran News: गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता.

उरण - गेल्या ३८ वर्षांच्या संघर्षानंतरही वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघालेला नाही. याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुलाबाळांसह समुद्रात उतरून बुधवारी पहाटे ३ वाजल्यापासून जेएनपीए समुद्र चॅनल रोखून धरला होता. यामुळे जेएनपीए बंदरातील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प होती. 

जेएनपीए बंदरासाठी केंद्राने राज्य शासनाच्या सिडकोच्या माध्यमातून हनुमान कोळीवाडा व नवीन शेवा या दोन्ही गावांचे पुनर्वसन केले आहे. पुनर्वसन कायदा धाब्यावर बसवून हनुमान कोळीवाडा गावाचे १७.५० हेक्टर क्षेत्रावरील जागेत पुनर्वसन करण्याची आवश्यकता होती. मात्र, फक्त हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले.  त्यातच कोळीवाडा गावालाच वाळवीने घेरले आहे. यामुळे गावातील बहुतांश घरे कोसळली आहेत. 

आश्वासनानंतर १५ तासांनी आंदोलन मागेयामुळे पुनर्वसनाच्या कायद्याच्या चौकटीत योग्य जागेत पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८ वर्षांपासून ग्रामस्थांचा केंद्र, राज्य सरकारविरोधात संघर्ष सुरू आहे. बुधवारी संध्याकाळी मुंबईत झालेल्या बैठकीत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जमिनीचा प्रश्न येत्या तीन महिन्यांत निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी, जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर जेएनपीए समुद्र चॅनल बंद आंदोलन १५ तासांनी मागे घेण्यात आले आहे. बैठकीत जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होता.  

 

टॅग्स :Raigadरायगड