शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हाउसफुल्ल, महानगरात संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 23:24 IST

Tourist : अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

रायगड : काेराेनाच्या प्रभावानंतर सरकारने आता वाॅटर स्पाेर्ट्स आणि नाैकानयनला परवानगी दिली आहे. नाताळ सणासह थर्टी फर्स्टचा दुहेरी आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात माेठ्या संख्येने पर्यटक दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये असे आदेश जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी अद्याप दिलेले नसल्याने संभ्रम कायम आहे.काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रे खुली केली आहेत. व्यवहार सुरळीत हाेत असल्याने बाजारांमध्येही काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. गेले सातआठ महिने नागरिक आपल्या घराबाहेर पडले नव्हते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हाेम क्वारंटाइन करून घ्यावे लागले हाेते. सातत्याने घरात राहिल्याने बाहेर पडताच आले नसल्याने जीवन कंटाळवाने झाले हाेते. आता काेराेनाचा उद्रेक बऱ्यापैकी थांबत असल्याने सरकारने पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वाॅटर स्पोर्ट्स नाैकानयन आणि मनाेरंजन पार्कचेही टाळे उघडले आहे. काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे, तर त्यापाठाेपाठ थर्टी फर्स्ट साजरा करण्यात येणार आहे. सरकारने वेळेवर शिथिलता दिल्याने पर्यटक माेठ्या संख्येने दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच फुलून गेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाहीत

- हाॅटेल, रेस्टाॅरंट, लाॅजिंग काॅटेजही पर्यटकांनी व्यापली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये काेराेनाने आपले रूप बदलल्याचे पुढे आले आहे. ७० टक्के या काेराेना विषाणूचा झपाट्याने प्रसार हाेत असल्याने सर्वच जगासाठी ही धाेक्याची घंटा आहे. नव्या काेराेनापासून बचाव करण्यासाठी परदेशी पर्यटकांवर सरकारने निर्बंध घातले आहेत. - गर्दी हाेऊ नये, यासाठी महानगरमध्ये सरकारने नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले नाहीत. - महानगरामध्ये नियम लावले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएमध्येही ते लागू हाेण्याची शक्यता आहे. आदेश नसल्याने व्यापारी, हाॅटेल व्यावसायिक, पर्यटक यांच्यामध्ये मात्र त्यामुळे संभ्रामाचे वातावरण आहे. 

टॅग्स :alibaugअलिबाग