शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हाउसफुल्ल, महानगरात संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 23:24 IST

Tourist : अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

रायगड : काेराेनाच्या प्रभावानंतर सरकारने आता वाॅटर स्पाेर्ट्स आणि नाैकानयनला परवानगी दिली आहे. नाताळ सणासह थर्टी फर्स्टचा दुहेरी आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात माेठ्या संख्येने पर्यटक दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये असे आदेश जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी अद्याप दिलेले नसल्याने संभ्रम कायम आहे.काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रे खुली केली आहेत. व्यवहार सुरळीत हाेत असल्याने बाजारांमध्येही काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. गेले सातआठ महिने नागरिक आपल्या घराबाहेर पडले नव्हते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हाेम क्वारंटाइन करून घ्यावे लागले हाेते. सातत्याने घरात राहिल्याने बाहेर पडताच आले नसल्याने जीवन कंटाळवाने झाले हाेते. आता काेराेनाचा उद्रेक बऱ्यापैकी थांबत असल्याने सरकारने पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वाॅटर स्पोर्ट्स नाैकानयन आणि मनाेरंजन पार्कचेही टाळे उघडले आहे. काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे, तर त्यापाठाेपाठ थर्टी फर्स्ट साजरा करण्यात येणार आहे. सरकारने वेळेवर शिथिलता दिल्याने पर्यटक माेठ्या संख्येने दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच फुलून गेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाहीत

- हाॅटेल, रेस्टाॅरंट, लाॅजिंग काॅटेजही पर्यटकांनी व्यापली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये काेराेनाने आपले रूप बदलल्याचे पुढे आले आहे. ७० टक्के या काेराेना विषाणूचा झपाट्याने प्रसार हाेत असल्याने सर्वच जगासाठी ही धाेक्याची घंटा आहे. नव्या काेराेनापासून बचाव करण्यासाठी परदेशी पर्यटकांवर सरकारने निर्बंध घातले आहेत. - गर्दी हाेऊ नये, यासाठी महानगरमध्ये सरकारने नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले नाहीत. - महानगरामध्ये नियम लावले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएमध्येही ते लागू हाेण्याची शक्यता आहे. आदेश नसल्याने व्यापारी, हाॅटेल व्यावसायिक, पर्यटक यांच्यामध्ये मात्र त्यामुळे संभ्रामाचे वातावरण आहे. 

टॅग्स :alibaugअलिबाग