शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

By admin | Updated: January 12, 2017 06:09 IST

युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही

कर्जत : युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही त्यांना आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. प्रचंड प्रमाणात डोनेशन घेतले जाते. दीडशे वर्षांपूर्वी या देशात वेगळी परिस्थिती होती. एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता; परंतु ही परिस्थिती उलथून टाकण्याचे काम महापुरुषांनी केले. छत्रपती शिवरायांनी १७व्या शतकात तरु ण वयातच तोरणा किल्ला उभारून रयतेच्या राज्याचे तोरण उभे केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३मध्ये तरु णपणातच उच्च शिक्षांच्या पदव्या मिळविल्या आणि वयाच्या३०व्या वर्षी भाई कोतवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपल्या जडणघडणीमध्ये या महापुरु षांचा मोठा त्याग आहे. आजचा तरु ण या देशात क्र ांतिकारी बदल घडवून आणू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कमजोर आहे किंवा मी ग्रामीण भागातील आहे, ही भावना दूर करून महापुरु षांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे रायगडभूषण वसंत कोळंबे म्हणाले.लाइट आॅफ लाइफ ट्रस्ट ही सामाजिक संस्थेच्या वतीने ‘युवा महोत्सव’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र माचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते. त्यावेळी कोळंबे बोलत होते.‘मी घडलो, आता मी घडवेन’ हा संदेश घेऊन संस्थेच्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, या महोत्सवाचे उद्घाटन वसंत कोळंबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये युवकांना भारतीय उच्च शिक्षणाची आव्हाने आणि त्याचे देशाच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होणारे परिणाम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांनी सामाजिक विषयावर नाटक, समूह नृत्य, मूक अभिनय सादर केले. या वेळी नाना नानी फाउंडेशन संस्थापक सिंघानिया, प्रदीप रॉय, संस्थेच्या कमल दमानिया, सुधीरकुमार गजभिये, श्रुती मालगुंडकर, मकरंद पाठक, कांचन थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प समन्वयक पंकज कांबळे यांनी केले. (वार्ताहर)