शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

By admin | Updated: January 12, 2017 06:09 IST

युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही

कर्जत : युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही त्यांना आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. प्रचंड प्रमाणात डोनेशन घेतले जाते. दीडशे वर्षांपूर्वी या देशात वेगळी परिस्थिती होती. एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता; परंतु ही परिस्थिती उलथून टाकण्याचे काम महापुरुषांनी केले. छत्रपती शिवरायांनी १७व्या शतकात तरु ण वयातच तोरणा किल्ला उभारून रयतेच्या राज्याचे तोरण उभे केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३मध्ये तरु णपणातच उच्च शिक्षांच्या पदव्या मिळविल्या आणि वयाच्या३०व्या वर्षी भाई कोतवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपल्या जडणघडणीमध्ये या महापुरु षांचा मोठा त्याग आहे. आजचा तरु ण या देशात क्र ांतिकारी बदल घडवून आणू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कमजोर आहे किंवा मी ग्रामीण भागातील आहे, ही भावना दूर करून महापुरु षांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे रायगडभूषण वसंत कोळंबे म्हणाले.लाइट आॅफ लाइफ ट्रस्ट ही सामाजिक संस्थेच्या वतीने ‘युवा महोत्सव’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र माचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते. त्यावेळी कोळंबे बोलत होते.‘मी घडलो, आता मी घडवेन’ हा संदेश घेऊन संस्थेच्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, या महोत्सवाचे उद्घाटन वसंत कोळंबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये युवकांना भारतीय उच्च शिक्षणाची आव्हाने आणि त्याचे देशाच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होणारे परिणाम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांनी सामाजिक विषयावर नाटक, समूह नृत्य, मूक अभिनय सादर केले. या वेळी नाना नानी फाउंडेशन संस्थापक सिंघानिया, प्रदीप रॉय, संस्थेच्या कमल दमानिया, सुधीरकुमार गजभिये, श्रुती मालगुंडकर, मकरंद पाठक, कांचन थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प समन्वयक पंकज कांबळे यांनी केले. (वार्ताहर)