शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:36 IST

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

अलिबाग : मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्यांचा वारा असा मान्सूनचा झंझावात १४ ते १६ जुलैपर्यंत तीन दिवस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी५ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, भोगावती, उल्हास, गाढी या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली नव्हती, त्यामुळे धोकादायक स्थिती उशिरापर्यंत नव्हती. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २८.०५ मिमी पाऊस झाला, तसेच १ जूनपासून मंगळवार अखेर एकूण सरासरी ११३८.४५ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड