शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

जेएनपीए-मुंबई स्पीड बोटीची प्रतीक्षा कायम; सेवा सुरू झाल्यावर प्रवास किती वेळात होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:23 IST

दूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए-मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : बहुचर्चित जेएनपीए ते गेटवेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटसेवा सुरू करण्यास माझगाव डॉक कंपनीकडून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे आणखी २०-२२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. एप्रिल शेवटचा आठवडा अथवा मे महिन्यात प्रवासी वाहतूकसेवेसाठी वाट पाहावी लागणार असल्याची  माहिती जेएनपीए प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.

जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना प्रदूषणविरहीत इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय निवडला आहे. प्रदूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए - मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. 

स्पीडबोटींचे महिनाभरापूर्वी प्रात्यक्षिक जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडिया या सुमारे १० किमी सागरी अंतरापर्यंत दोन बोटींची स्पीडबोट सेवा १० वर्षांपर्यंत पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी माझगाव डॉक कंपनीवर सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५पर्यंत ही स्पीडबोट प्रवासी सेवा सुरू करण्याचा इरादा जेएनपीएने जाहीर केला होता. त्यानंतर माझगाव डॉक कंपनीकडून स्पीडबोटींचे महिनाभरापूर्वी प्रात्यक्षिकही घेतले होते. मात्र, स्पीडबोट ना वेगावर ना वाहतूकीवर खरी उतरली. 

टॅग्स :Raigadरायगड