शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी दहा हजार फराळाचे बॉक्स

By वैभव गायकर | Updated: October 9, 2023 16:29 IST

आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील.

लोकमत न्युज नेटवर्क पनवेल: भारत विकास परिषदने मातृभूमीच्या विविध सीमांचे रक्षण करणार्‍या सैनिकांना 10 हजार फराळाचे बॉक्स सीमेवर पाठवण्याचे लक्ष्य भारत विकास परिषद पनवेल ठेवले आहे.  यासाठी 600 किलो चिवडा, 600 किलो शेव, 450 किलो चकली आणि 10 हजार लाडू आले आहेत. 

 येत्या दोन दिवसांत हे सर्व पदार्थ बॉक्समध्ये भरून सोमवार ते गुरुवार पर्यंत रेल्वे पार्सल तसेच एयर कार्गो मार्फत भारतीय लष्कराच्या आर्मी कॅम्पवर पोहचवण्यात येतील त्यानंतर आर्मी ऑफिसर्स पदार्थांची चाचणी करून प्रत्यक्ष हायर कॅम्प बॉर्डरवरच्या जवानांना ही पार्सल पाठवतील. या सर्व प्रक्रियेसाठी अंदाजे 10  ते 15 दिवस लागतात. सैनिक हो तुमच्‍यासाठी' हा भारत विकास परिषद, पनवेल शाखेचा प्रमुख प्रकल्प आहे, जो गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे आणि या उपक्रमामधे उत्तरोत्तर प्रगती होत आहे.

या उपक्रमाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी भेट देत नितिन कानेटकर, डॉ. किर्ती समुद्र,ज्योती कानेटकर, सुबोध भिडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेत कौतुक केले. यंदाच्या वर्षी सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी 10 हजार फराळाचे बॉक्स पाठवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.पनवेल शाखेची स्थापना 2019 साली झाली आणि 2020 मध्ये दिवाळीच्या निमित्ताने, भारत विकास परिषद ने या नवीन प्रकल्पाची सुरुवात केली व संकल्पनेला आपले ध्येय बनवले. सीमेवरील आपल्या सैनिकांना काही मिठाई (लाँग शेल्फ-लाइफ पौष्टिक लाडू) पाठवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022