शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

ग्रामसेवकांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:12 IST

विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ हजार ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

नागोठणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्रातील २२ हजार ग्रामसेवक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी गुरुवारपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच हे आंदोलन होत असल्याने ग्रामसेवकाअभावी नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागणार असल्याची चर्चा केली जात आहे.महाराष्ट्रातील ग्रामसेवकांच्या बेमुदत कामबंद आंदोलनास २२ आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. याबाबत येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांना विचारले असता, आमच्या सात मागण्या असून, प्रश्न मार्गी लागत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील एकही ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी संप मिटेपर्यंत ग्रामपंचायतीच्या कार्यालयात येणार नसल्याचे सांगितले. ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी पद रद्द करण्यात येऊन पंचायत विकास अधिकारी पदनिर्मिती करणे, ग्रामसेवक संवर्गास शासन निर्णयाप्रमाणे प्रवास भत्ता मंजूर करणे, ग्रामसेवक शैक्षणिक अर्हता बंद करून पदवीधर ग्रामसेवकांच्या नेमणुका कराव्यात. २०११ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यभर ग्रामविकास अधिकारी वाढविणे. ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी वेतन त्रुटी दूर कराव्यात. २००५ नंतरच्या ग्रामसेवकांना जुनी पेन्शन लागू करणे आणि आदर्श ग्रामसेवक राज्य/जिल्हास्तर आगाऊ वेतनवाढ करून एक गाव-एक ग्रामसेवक निर्मिती करणे आदी सात मागण्या महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेकडून करण्यात आल्या आहेत, असे दिवकर यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड