शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

रेमडेसिविरच्या वापरानंतर ९० रुग्णांना साइड इफेक्ट; रायगडमध्ये वापर थांबवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 06:15 IST

रायगडमध्ये वापर थांबवण्याचे आदेश

रायगड : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या वापरामुळे ९० रुग्णांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तत्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यातील हेटेराे हेल्थ केअर कंपनीकडून पुरवण्यात आलेली रेमडेसिविर इंजेक्शन्स मागे घेण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

२८ एप्रिल राेजी जिल्ह्यासाठी हेटेराे हेल्थ केअर कंपनीकडून सुमारे ५१० रेमडेसिविर इंजेक्शन पुरवण्यात आले हाेते. पैकी ३१० इंजेक्शन जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या रुग्णालयांना देण्यात आले हाेते. २९ एप्रिल राेजी तेथील रुग्णांना सदरचे इंजेक्शन टाेचल्यानंतर सुमारे ९० रुग्णांना थंडी आणि ताप आल्याच्या तक्रारी आल्या. त्यानंतर संबंधित कंपनीच्या विनंतीवरूनच इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी रवींद्र मठपती  यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना  दिली.

रुग्णांना काही प्रमाणात त्रास झाल्याच्या तक्रारी पुढे आल्यानंतर काही तांत्रिक कारणाने कंपनीने काेविकाेफर नावाच्या बॅच नंबर एचसीएल २१०१३ इंजेक्शनचा वापर थांबवण्याची विनंती केली. त्यानंतर पेण येथील रायगडच्या सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभागाने इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना दिले आहेत.  काेणत्या रुग्णालयातील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा त्रास झाला याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट  केले.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरRaigadरायगड