शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

कुटुंबातील तिघांचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 07:04 IST

मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सीताराम काटे, हिरा काटे, सारिका काटे अशी मृतांची नावे आहेत.

नेरळ : मासेमारीसाठी नदीपात्रात टाकलेल्या विद्युत प्रवाहाचा झटका लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. सीताराम काटे, हिरा काटे, सारिका काटे अशी मृतांची नावे आहेत. कर्जत तालुक्यातील भालीवडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पेज नदीपात्रात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. यात त्यांचा नऊ वर्षांचा मुलगा समीर बचावला आहे.मूळचे भीमाशंकर येथे राहणारे काटे कुटुंब भालीवडी ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या फार्महाऊसवर गेली अनेक वर्षे मोलमजुरीचे काम करत होते. फार्महाऊसचा मालक मुंबईत राहत असल्याने सीताराम काटे (५०), हिरा काटे (४५), मुलगी सारिका काटे (१७), मुलगा समीर (९) हे फार्महाऊसवरच राहायचे. फावल्यावेळेत हे कुटुंब मासेमारीचेही काम करायचे. गुरुवारी ते पेज नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी गेले. मासेमारीसाठी ते विजेचा वापर करत असल्याने त्यांनी विद्युत प्रवाह पाण्यात सोडला होता. त्या वेळी सीताराम यांना विजेचा झटका लागल्याने ते जोरात ओरडले. त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पत्नीला व मुलीला सुद्धा विजेचा झटका लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा मुलगा बचावल्याचे येथील ग्रामस्थ अजय पिंगळे यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ भेट दिली.

टॅग्स :Deathमृत्यू