शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

पेणमध्ये ४००० हेक्टर भातपिकाची धूळधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 03:00 IST

चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली.

पेण : चक्रिवादळाचा धोका दूर होताच, पेण तालुक्यातील शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून मेघगर्जनेसह आलेल्या परतीच्या पावसाने शिवारात पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे कापलेली भाताची कडपे लोंब्यांसह पाण्यात भिजल्याने भाताचा दाणा फुगून त्याला कोंब येण्याची प्रक्रिया सुरू झाली. शुक्रवारीही पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. त्याच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.तालुका कृषी विभागाने तातडीने शेताच्या बांधावर धाव घेत बाधित शेतीचे पंचनामे सुरू केले आहेत. पेण तालुक्यातील एकूण भात लागवड केलेल्या १२ हजार ४०० हेक्टर क्षेत्रांपैकी ४० टक्के क्षेत्र अंदाजे ४००० हेक्टरवरील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, आतापर्यंत २२५० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी ए. आर. रोकडे यांनी स्पष्ट केले.यंदा पाऊस चांगला झाल्याने खरिपातील पीकही चांगले आले होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकाची नासाडी केली. गेले दोन दिवस सायंकाळी मेघगर्जनेसह पाऊस कोसळत असून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.तहसील कार्यालयाने शेती नुकसानाच्या पंचनाम्याच्या सूचना केल्यावर, तालुका कृषी अधिकाºयांनी तातडीने कामास सुरुवात केली आहे.>शेतकरी आर्थिक संकटातपेणच्या एकूण लागवड झालेल्या १२ हजार ४०० हेक्टरपैकी निम्म्या क्षेत्रात खारेपाटातील शेती समाविष्ट आहे. यापूर्वी झालेली चक्रिवादळात उभे पीक भुईसपाट झाले होते. त्यावर आता दोन दिवस वादळी पावसाने कापणी केलेली शेती, उडवी व कापायची राहिलेली शेती असे अंदाजे ४००० हेक्टर क्षेत्रावर परतीच्या पावसाने कहर माजवला आहे. या पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिसरातील नुकसानाचा आकडा मोठा असून, पंचनामे थेट शेताच्या बांधावर जाऊन कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून शासकीय कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत.