शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

सत्संगातून स्वच्छता अभियान; प्रेम, शांती आणि समतेचा दिला संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 02:20 IST

संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत.

गिरीश गोरेगावकरमाणगाव : संत निरंकारी यांनी जगाला प्रेम, शांती आणि समतेचा संदेश दिला. सध्या समाजामध्ये प्रेम, नम्रता, सहनशीलता, दया, करुणा यांसारखी मानवी मूल्ये ढासळत चालली आहेत. या मानवी मूल्यांना बळकटी देण्यासाठी १९२९मध्ये संत निरंकारी मंडळाची स्थापना झाली. आरोग्यास घातक असणाºया अस्वच्छता आणि कचरा या समस्येच्या निर्मूलनाकरिता संत निरंकारी मंडळ गेली अनेक वर्षे भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर २८ देशांमध्ये अध्यात्मिक शिकवणीतून स्वच्छतेचा नारा देत आहे. याशिवाय सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षलागवड असे विविध उपक्रम राबवित आहेत. मंडळाचे भक्तगणही अनेक उपक्रम आपापल्या तालुका शाखेतून संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून करीत असतात.माणगाव तालुक्यात तालुका मुखी राम टेंबे, प्रचारक अनिल पवार, पारुनाथ मुंडे यांनी स्वच्छतेवर भर देत संपूर्ण तालुक्यात स्वच्छता अभियान राबवून अनेक गावे कचरामुक्त केली आहेत. सार्वजनिक ठिकाणे बस स्टॅण्ड, रेल्वे स्थानक, रस्ते, वाड्या-वस्त्या येथे वेळोवेळी स्वच्छता मोहिमांचे आयोजन करण्यात येते. तालुक्यात स्वच्छतेची कामे करण्याकरिता तालुका शाखेकडून प्रत्येक गावात भक्तगणांचे सेवादल स्थापन करण्यात आले आहे. या सेवादलाच्या माध्यमातून स्वच्छता अभियान नियमित राबविण्यात येते.२६३ शहरी रेल्वेस्थानकांची नियमित स्वच्छतादेशभरात एकूण २६३ शहरी रेल्वेस्थानके नियमितपणे स्वच्छ केली जातात. यामध्ये प्लॅटफॉर्म, मुख्य प्रवेशद्वार, वाहतूक तळ, तिकीटघर, स्वच्छतागृह यांचा समावेश आहे. याला अनुसरून माणगाव रेल्वेस्थानकही नियमित स्वच्छ करण्याचे नियोजनही मंडळाच्या माणगाव तालुका शाखेने केले आहे.

टॅग्स :RaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान