शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रायगडात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; वाहतूक ठप्प, शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर

By राजेश भोस्तेकर | Updated: July 19, 2023 09:49 IST

पाली अंबा नदी पुलावरून पाणी, विद्यार्थी, कामगार प्रवाशी अडकले, महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अलिबाग : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार  रायगड जिल्ह्यात  वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता वर्तवलीय आहे. रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून  मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाली खोपोली राज्यमहामार्गावरील पाली अंबा नदी पुलावरील जुन्या पुलावरून वेगवान प्रवाहात पाणी जात आहे.

नवीन पुलाला देखील चहूबाजुनी पाण्याने वेढा दिला आहे. पर्यायी भेरव सुधागड पुलावरून देखील पाणी गेलंय. त्यामुळे विद्यार्थी, कामगार प्रवाशी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अडकून पडले आहेत. दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आलीय. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीने धोका पातळी गाठली असून सर्व शासकीय यंत्रणा सज्ज आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले असून सध्यस्थितीत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. रीस, वाशीवली भागामध्ये पाणी साचले आहे. खोपोली श्रीरामनगर , लव्हेज येथे पाणी साचले आहे. कोणतीही अनुचित घटना अथवा जीवितहानी नाही. नागरिकांना आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Rainपाऊस