शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
3
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
4
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
5
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
6
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
7
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
8
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
9
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
10
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
11
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

ओव्हरलोड वाहतुकीमुळे महामार्गावर अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:46 AM

क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक होत असून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारे वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि वाहनधारकांवर कारवाई होणे गरजेच आहे. क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे अपघातांना निमंत्रण देण्यासारखे आहे.मुंबई-गोवा मार्गावर अशा ओव्हरलोड वाहनांना कोणतीही नियमावली नसल्याने राजरोसपणे वाहनांमध्ये गरजेपेक्षा जास्त क्षमतेचा माल भरून नेला जातो. गाड्या या मार्गावरून नेताना हे वाहनचालक दुचाकी वाहनांची पर्वा करत नाहीत. अनेक वेळा भाताचा कोंडा, भाताचे तुशे, पेंडा हे वीटभट्टीसाठी नेत असताना, त्या वाहनांमधून ओव्हरलोड भरलेला भाताचा तुसा किंवा भाताचा भुसा हे सर्व रस्त्यावर पडत असते. तसेच भाताचा तुसा हा वाºयाने उडून दुचाकीस्वाराच्या डोळ्यात जातो. त्यामुळे दुचाकीचे अपघात होतात. यामुळे एखादी मोठी दुघटना घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही.प्रत्येक मालवाहू वाहनाची मालवाहून नेण्याची क्षमता वेगवेगळी असते, त्यामुळे या वाहनांमध्ये कंपनीने ठरवून दिलेल्या मर्यादेनुसारच मालाची वाहतूक करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, अनेकदा मालवाहू वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक केली जाते. या प्रकारामुळे अनेक वेळा अपघात होतात. अशा वाहनचालक तसेच गाडीमालकांवर कारवाई होणे गरजेचे आहे.