शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

भूसंपादनातून वगळण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन, पेन्सील नोंदी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 00:29 IST

बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.

बिरवाडी : महाड तालुक्यातील बिरवाडी, काळीज,आमशेत येथील महाड व अतिरिक्त महाड औद्योगिक क्षेत्र जमीन भूसंपादनातून वगळणे, तसेच इतर समस्यांचे निराकरण करण्याबाबत बिरवाडीतील नागरिक विनोद पारेख यांनी राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे, तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना लेखी निवेदन दिले आहे.निवेदनात पाच प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या सात-बारावर एमआयडीसी पेन्सील नोंद रद्द करणे, बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये गावठाण क्षेत्र वाढवणे, भूमिहीन शेतकऱ्यांना रोजगार देणे, बिरवाडीत कायमस्वरूपी सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, एमआयडीसी महाडचे नामांतर करून एमआयडीसी बिरवाडी करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांची पूर्तता न झाल्यास व्यापारी विनोद पारेख, माजी राजिप सदस्य कृष्णा घाग, माजी उपसरपंच अरुण पवार, बिरवाडी ग्रामपंचायत सदस्य अनंत पवार, चंद्रकांत पोळ, मधुकर शेडगे, अशोक कदम यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.पाच वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू असून, मागण्यांची अद्याप पूर्तता होत नसल्याने एमआयडीसी कार्यालयावर धडक मोर्चा काढून चक्का जाम करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांचे शिष्टमंडळ लवकरच रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडणार आहे. बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. शेतकºयांच्या जमिनीवर एमआयडीसीच्या पेन्सील नोंदी असल्याने कोणताही उद्योग, व्यवसाय या जमिनीवर शेतकºयाला करता येत नाही.- महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामस्थांच्या मागण्या मार्गी लागतील, असा विश्वास ग्रामस्थांना आहे. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांच्या नेत्यांची व लोकप्रतिनिधींची भेट घेऊन ग्रामस्थ आपली भूमिका मांडणार असल्याने या परिसरातील विकासाला चालना मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे