शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रायगडची राेप-वे सेवा सुरू झाल्याने दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 01:33 IST

Raigad News : टप्प्याटप्प्याने सरकारने सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी राेपवे सेवा अनलाॅकनंतरही बंद हाेती.

- आविष्कार देसाईरायगड : गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राेपवे सेवा शुक्रवारपासून सुरू झाली आहे. राेपवे सुरू झाल्याने, आता स्थानिक पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण हाेणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती येणार आहे.टप्प्याटप्प्याने सरकारने सर्व व्यवहार सुरळीत केले आहेत. त्यामुळे पर्यटनालाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी राेपवे सेवा अनलाॅकनंतरही बंद हाेती. जागेच्या वादामुळे ती बंद असल्याने पर्यटकांची चांगलीच गैरसाेय हाेत हाेती. वादग्रस्त जागा वगळून अन्य ठिकाणी राेपवे सेवा सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले हाेते. सध्या असणाऱ्या जागेतून सर्व यंत्रणा हलवावी लागणार आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. सध्या रायगड किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या वाढत आहे. रोपवेच्या देखभाल-दुरुस्तीचे कामही पूर्ण झाले आहे. त्यानंतर, राेपवेची चाचणी घेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यानंतर शुक्रवारी सकाळपासून रोपवेची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. सकाळी पहिली ट्रॉली किल्ले रायगडकडे रवाना झाली हाेती. शनिवारीही या सेवेचा पर्यटकांनी लाभ घेतला. 

किल्ले रायगडावर अनलाॅकनंतर पर्यटन व्यवसायाला बहर येत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले व्यवहार सुरळीत सुरू झाल्याने पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण हाेणाऱ्या अर्थव्यवस्थेला गती आली आहे. राेपवेसाठी काेणीही राजकारण करू नये, तसेच याबाबतीमध्ये वादही करू नयेत. पाेलीस बंदाेबस्तामध्ये सध्या राेपवे सेवा सुरू करण्यात आला आहे. न्यायालायाच्या निर्णयाचे स्वागत आहे.- दीपक शिंदे, काेकणकडा मित्र मंडळ, मार्गदर्शक

टॅग्स :Raigadरायगड