शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

प्रकाश सावंत देसाईंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 04:18 IST

आंबेनळी घाटात २८ जुलै, २०१८ रोजी झालेल्या अपघातात दापोली कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

पोलादपूर : येथील आंबेनळी घाटात २८ जुलै, २०१८ रोजी झालेल्या अपघातात दापोली कृषी विद्यापीठातील ३० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला सहा महिने झाले, तरीदेखील पोलीस यंत्रणेला तपासात काहीही हाती लागलेले नाही. चार दिवसांपूर्वी या अपघाताबाबत मृत बसचालक प्रशांत भांबिडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे मृतांचे सर्व नातेवाईक संतप्त झाले आहेत. त्यामुळे अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतांचे नातेवाईक व सर्वपक्षीय राजकीय नेते पोलादपूर येथे शनिवारी पोलीस चौकीवर मोर्चा घेऊन आले.आंबेनळी घाटातील अपघात हा नियोजनबद्ध कट असावा, अशा भावना या वेळी नातेवाइकांनी व्यक्त केल्या, तसेच आंबेनळी अपघातात बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला जबाबदार असल्याचा आरोप दापोलीकरांकडून व नातेवाइकांकडून करण्यात आला. सावंत देसाई यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करावी, तसेच त्यांची नार्काे टेस्ट करावी. त्यामुळे अपघातामागचे खरे सत्य समोर येईल, असे निवेदन दापोलीकरांनी पोलिसांना दिले. या प्रकरणात २६ जानेवारीपर्र्यंत कारवाई करावी, अन्यथा दापोलीकर संताप मोर्चा काढतील, तसेच वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांसमोर जाऊन न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करू, अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.