शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

महाड तालुक्यात वादळी पाऊस, ग्रामीण भागातील घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 02:01 IST

गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला.

बिरवाडी : गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांचे नुकसान झाले तर भात शेतीवर या वादळाचा परिणाम होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.महाड तालुक्यामध्ये मागील दोन-तीन दिवस सायंकाळी कोसळणाºया पावसामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होत असताना सोमवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.कोतुर्डे गावातील प्रकाश ठोंबरे यांच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले, तर वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सवाद, धारवली या गावांमध्ये पाच विजेचे खांब कोसळल्याने गेले चार दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून तातडीने विजेचे खांब बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.औद्योगिक वसाहतीसह जीते, धामणे, टेमघर, आसनपोई, वाघोली, पाने, पंदेरी, कोंझर, नाते, नांदगाव या काही गावांना देखील वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.तालुक्यामध्ये भाताचे पीक समाधानकारक असले तरी अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांकडून चिंता व्यक्त के ली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगड