शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

Rain Update: म्हसळा तालुक्यात पावसाने भाताचे नुकसान; पीक कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 00:20 IST

शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अरुण जंगम

म्हसळा : तालुक्यात या आठवड्यात परतीचा पाऊस पडल्यामुळे शेतकºयाच्या शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. कोकणातील कापणीला आलेले भाताचे पीक मोठ्या प्रमाणात कोलमडून पडले होते. संभाव्य पावसामुळे आणखी नुकसान होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पावसामुळे काढणीला आलेली पिके धोक्यात आली आहेत. यामुळे शेतक-यांच्या तोंडी आलेला घास वाया जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्याचबरोबर रानडुकरे, अन्य श्वापदे शेतकºयांना त्रास देत असून, पिकाचे नुकसान करीत आहेत. भातशेती आडवी झाली असून, शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतातील उभ्या पिकाचे काढणीचे नियोजन करावे. तसेच ज्या शेतकºयांनी पिके काढली असतील त्यांनी ती सुरक्षित ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.शेतकरी हवालदिलयंदा अनेक वर्षांनंतर राज्याच्या बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे आठवड्यात पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे या वर्षी पावसामुळे शेतकºयांनी केलेली मेहनत वाया जाणार आहे. तालुक्यात भातशेतीप्रमाणेच नाचणी, वरी, काळे तीळ, तूर, चवळी, उडीद अशी पिके जमीनदोस्त झाली आहेत. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस