शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल

By निखिल म्हात्रे | Updated: January 9, 2023 19:39 IST

पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते.

अलिबाग - पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून २०२१ या वर्षात सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक म्हणून रायगड पोलिसांना दुसरा क्रमांक मिळाला आहे.  

राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि गुन्हे प्रतिबंध तसेच त्यांची उकल कालबद्ध पद्धतीने करणे, पारदर्शकतेने करणे असे निकष या सन्मानासाठी ठरविलेले आहेत. त्याने पोलिस दल प्रोत्साहितही होते. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षासाठी पोलिस महासंचालक कार्यालयाने वरील निकषांसोबतच अन्य निकषही रायगड पोलिसांसाठी लावले. मुंबईसारख्या अतिमहत्वाच्या महानगराशी आणि नवी मुंबईशीही नाते सांगणाऱ्या रायगडमधी पोलिसांना क्लिष्ट प्रकरणांना सामोरे जावे लागते. त्यात गुन्हेगारी प्रतिबंध, तपास, कायदा व सुव्यवस्थायांच्याशी संबंधित प्रकरणे असतात. पोलिसांशी संबंधित पेन्शन प्रकरणे, बदल्या आदी बाबतीतही रायगड पोलिसांचे काम समाधानकारक आहे.

राज्यातील अनेक पोलिस युनिट अर्थात जिल्हा, प्रांतानुसार कार्यरत असणारे पोलिस कसे काम करतात हेही या निमित्ताने गृहमंत्रालयादि संबंधित यंत्रणांमधील धोरणकर्त्यांना या निमित्ताने कळते. रायगड पोलिसांचे काम वाखाणण्यासारखे झाले असून सर्वोत्कृष्ठ पोलिस घटक पुरस्कारावर त्यांनी शिक्कामोर्तब केले आहे. यापुर्वीही २०२० मध्ये हा सन्मान रायगड पोलिसांना मिळाला होता.

रायगड पोलिसांच्या या सन्मानाची परंपरा कायम राखल्याबद्दल तत्कालीन पोलिस अधिक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे तसेच पोलिस दलाचे अभिनंदन. पोलिसांसंदर्भातील राष्ट्रीय तसेच आंतरराष्टीय स्तरावरील अभ्यास आणि संशोधनाचा वापर आम्ही भविष्यात कार्यक्षमता, कर्तव्यकठोरता आणि संवेदनाशीलता वाढीस लागावी म्हणून करू.- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधीक्षक.रायगड पोलिसांनी पार केलेले काही महत्वाचे टप्पे 

गुन्हे तपास, महिलांसंबंधित गुन्ह्यांचा कालबद्ध तपास, समन्स-वॉरंट बजावणी, न्यायालयात आरोप सिद्धता, रस्ते अपघात व मृत्यूदर घट, दारुबंदी, जुगार प्रतिबंध, सराईत गुन्हेगारांना प्रतिबंध, प्रलंबित पासपोर्ट प्रकरणे, हरवलेल्या व्यक्ती, विभागीय चौकशीतील तत्परता व प्रामाणिकपणा.

टॅग्स :alibaugअलिबाग