शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
4
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
5
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
7
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
8
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
9
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
10
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
11
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
12
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
13
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
14
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
15
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
16
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
17
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
18
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
19
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
20
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स

ईपीएस ९५ पेन्शनरांचे जनआंदोलन

By admin | Updated: March 25, 2017 01:28 IST

ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या मागण्यांचा गेल्या बजेटमध्ये कुठलाही विचार झाला नाही. साठीच्या वरचे ३० लाख पेन्शनर्स

मोहोपाडा : ईपीएस ९५ पेन्शनधारकांच्या मागण्यांचा गेल्या बजेटमध्ये कुठलाही विचार झाला नाही. साठीच्या वरचे ३० लाख पेन्शनर्स आजही मासिक १००० रुपयांपेक्षाही कमी पेन्शनमध्ये जीवन जगत आहेत. त्याचप्रमाणे ३० लाख वृद्धांना दोन वर्षांच्या वेटेजच्या सुविधेपासून वंचित ठेवले आहे. सरकार सत्तेत आल्यास ९० दिवसांत लागू करू, असे आश्वासन देऊनही आजपर्यंत तीन वर्षांत हे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे भारतातील ५४ लाख पेन्शनधारक हलाखीचे जीवन जगत आहेत.पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, याकरिता कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व जिल्ह्यांत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २० मार्चला बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात रायगड जिल्ह्यातील शेकडो पेन्शनर्स सहभागी झाले होते. प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रायगड पेन्शनर्स संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी बामणे यांनी दिला आहे. (वार्ताहर)