शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

वाघाच्या कातडीचे तस्कर ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 04:34 IST

साध्या वेषात आलेल्या पोलिसांनी कसलाच सुगावा लागू दिला नव्हता.

खालापुर : वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणात खालापूर तालुक्यातील चौक गावातील चार तरुणांना कल्याण क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. चौकशीनंतर दोघांना रात्री सोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, कारवाईचा स्थानिक पोलिसांना सुगावा लागू दिला नाही. गुरुवारी दुपारी साध्या वेषात आलेल्या कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने चौक गावातील विशाल लक्ष्मण धनराज, सचिन म्हात्रे, प्रमोद हातमोडे व चौक नजीक आसरे गावातील पोपेटा (पूर्ण नाव माहीत नाही) या चौघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. साध्या वेषात आलेल्या पोलिसांनी कसलाच सुगावा लागू दिला नव्हता. त्यामुळे काही इसमांबरोबर गेलेला विशाल बराच वेळ परत न आल्यामुळे त्याचे अपहरण झाले असावे, अशी शंका घेऊन विशालच्या घरच्यांनी त्याचे अपहरण झाले असावे, म्हणून चौक पोलीसचौकी गाठली होती. रात्री उशिरा सचिन म्हात्रे व प्रमोद हातमोडे यांना चौकशीनंतर सोडल्यानंतर ते चौक गावात आले. त्यानंतर सर्व खुलासा झाला.वाघांचे कातडे तस्करी प्रकरणात विशाल धनराज व पोपेटा यांची अधिक चौकशी सुरू असून, चौक गावात मात्र खळबळ माजली आहे. वाघ नखे घेणारे चौकमधील प्रतिष्ठित लोक असून, त्यांना अटक होणार आहे. दरम्यान, वाघ नखे घेणाºयांना क्राइम ब्रांच पथकाने अर्थपूर्ण मोकळीक दिल्याचे बोलले जात आहे.विषय गंभीर असल्यास अनेकदा स्थानिक पोलिसांना कारवाईची माहिती दिली जात नाही. आरोपी सावध होऊन फरार होण्याची शक्यता असल्यामुळे कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने गुप्त कारवाई केली असून, स्थानिक पोलीस घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत.- महेंद्र शेलार, सपोनी,चौक पोलीस दूरक्षेत्र

टॅग्स :wildlifeवन्यजीव