शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मंडपात जाण्याआधी नवरदेवाने केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:23 IST

लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य आहे, या भावनेतून एका नवरदेवाने मतदानासाठी राखीव वेळ काढून मतदान केले.

मुरुड : माणूस कितीही व्यस्त असला तरी जर त्याने ठरवले तर वेळात वेळ काढून कोणतेही काम करण्याची क्षमता माणसात असते. हे वेगवेगळ्या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. लग्न म्हटले की, खूप गडबड व उरकत्या कामांचा बोजवारा हा न संपणारा असतो; परंतु लग्नाच्या वेळीही लोकशाही बळकट करणे आपले आद्यकर्तव्य आहे, या भावनेतून एका नवरदेवाने मतदानासाठी राखीव वेळ काढून मतदान केले. मांडवात जाण्याआधी या नवरदेवाने आपला हक्क बजावला आणि मतदान हा आपल्याला घटनेने दिलेला पवित्र हक्क आहे आणि कितीही काम असेल तरी तो बजावणे गरजेचे आहे, असा संदेश दिला. नवरदेवाच्या मतदानाची मुरुडमध्ये सर्वत्र चर्चा होत असून प्रशंसा के ली जात आहे. मुरु ड शहरात मारु ती नाका परिसरात राहणारे कवळे कुटुंबीय आज मुलाचे लग्न असल्याने व्यस्त आहे. २३ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता लग्नाचा शुभमुहूर्त होता; परंतु मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य निभावण्यासाठी अशील अशोक कवळे या नवरदेवाने लग्नाच्या आधी कार्यक्रमातून वेळ काढत अगोदर घोड्यावर बसून लवाजमासह मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचे कर्तव्य बजावले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड