शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अवकाळीच्या भीतीमुळे उडव्यांना प्लास्टिकचे आच्छादन

By निखिल म्हात्रे | Updated: November 29, 2023 16:57 IST

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

अलिबाग - जिल्ह्यातील काही परिसरात गेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. त्यात पावसापासून कसेबसे वाचविलेले पीक खळ्यावर आणून उडवी केलेल्या पिकांना वाचविण्याची धडपड बळीराजा करत आहे. त्यामुळे बळीराजाने उडव्यांना प्लास्टिक आच्छादने टाकली असून, पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मागील आठवड्यात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. खरीप हंगामाच्या शेतीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पण पावसाच्या हजेरीने शेतकरी धास्तावले. त्यांनी खळ्यावर रचून ठेवलेले भात, नागली पिकांचे उडवे पावसाने भिजून जाऊ नयेत, म्हणून प्लास्टिकचे आवरण टाकून झाकले आहेत.

अलिबाग तालुक्यात खरीप हंगामातील पिकावर येथील आदिवासींना वर्षभर गुजराण करावी लागते. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर मुसळधार पावसाने भात या मुख्य पिकांचे मोठे नुकसान केले. या नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांनी खरिपाचे पीक कसेबसे वाचवले आहे.

धान्य, पेंढा काळा पडण्याची भीती

नैसर्गिक आपत्तीतून वाचवलेले पीक खळ्यावर आणून त्याचे उडवे रचले आहेत. पण, मागील शनिवारी संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. काही भागात पावसामुळे धान्य तसेच पेंढा काळा पडून कुजून जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी तातडीने खळ्यावर रचून ठेवलेल्या उडव्यांवर प्लास्टिकचे आवरण टाकून झाकून ठेवले आहे.

मागील वर्षी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले होते. यावर्षी आपत्तीतून थोडेफार पीक वाचले आहे. पण, पुन्हा अवकाळी पाऊस बरसण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतावर रचून ठेवलेले उडवे प्लास्टिकने झाकून ठेवले आहेत. - संदिप कदम, शेतकरी.

टॅग्स :alibaugअलिबागFarmerशेतकरी