शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘अलिबागसे आया है क्या’वाक्यावर बंदीसाठी न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 06:15 IST

‘अलिबागसे आया है क्या’ या वाक्यावर बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

अलिबाग  -  ‘अलिबागसे आया है क्या’ या वाक्यावर बंदी आणावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अलिबागचे रहिवासी असलेल्या राजेंद्र ठाकूर यांच्या वतीने अ‍ॅड. रघुराज देशपांडे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर मुख्य न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर दोन आठवड्यांनी सुनावणी होणार आहे. ‘अलिबाग से आया है क्या’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. अनेक राजकीय, सामाजिक संस्था व्यक्तींनी यावर निदर्शने, मोहिमा राबविल्या, पण याचा अद्यापही सोक्षमोक्ष लागलेला नाही.सिनेमा, नाटक, टीव्हीवरच्या मालिकांमधून प्रचलित झालेले काय रे अलिबागवरून आला आहेस का? हे वाक्य तू मूर्ख आहेस का? या आशयाने वापरले जात असल्याने विनाकारण अलिबागसारख्या समृद्ध आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणाची बदनामी करणारे आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.कान्होजी आंग्रे, महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी, पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, माजी लष्करप्रमुख अरुणकुमार वैद्य, यासारख्या अनेक थोर व्यक्ती अलिबागमध्ये होऊन गेल्या असल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्याचबरोबर नव्याने विकसित करण्यात आलेले सरकारी आणि खासगी उद्योगधंदे, प्रकल्प हे अलिबागचे महत्त्व अधोरेखित करतात. सेन्सॉर बोर्डाला कोणत्याही नव्या सिनेमा, जाहिरात यांना प्रमाणपत्र जारी करताना अशाप्रकारचा उल्लेख काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती याचिकेत केली गेली आहे.ठोस पावले उचलावीतएखाद्या व्यक्तीला का रे अलिबागहून आलास का? असे हिणवून अलिबागवासीयांचा अवमान केला जात आहे, असा आरोप करून या वाक्याविरोधात बीएफसी आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याने काही तरी ठोस पावले उचलावीत, या मागणीची याचिका दाखल केली गेली आहे.

टॅग्स :alibaugअलिबागCourtन्यायालय