शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजुरांअभावी भातशेतीची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:58 IST

अलिबाग तालुक्यातील भात कापणी हंगाम जोरात चालू आहे; परंतु शेतीचे काम करणाऱ्या मजुरांअभावी भात कापणीची कामे खोळंबली आहेत.

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील भात कापणी हंगाम जोरात चालू आहे; परंतु शेतीचे काम करणाऱ्या मजुरांअभावी भात कापणीची कामे खोळंबली आहेत.भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाºया तालुक्यातील भातशेती व्यवसाय सध्या स्थितीला कमी होऊन ६०-७० टक्क्यांवर आला आहे. याला कारण तालुक्यातील औद्योगीकरण झपाट्याने होत आहे. तसेच तरुण पिढी शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त बाहेरगावी जात असल्यामुळे शेती व्यवसायाकडे पाठ फिरवली जात आहे. तसेच नैसर्गिक अनियमितता यामुळे होणारे नुकसान ही बाबसुद्धा त्रासदायक ठरत आहे, त्यामुळे शेती हंगामासाठी मजुरांची कमतरता भासत आहे.पूर्वी शेतीकामासाठी हांदा पद्धत होती. हांदा म्हणजे एकमेकांच्या कामाला जाणे त्यामुळे शेतीची सर्व कामे वेळेत आणि व्यवस्थित होत होती; परंतु सध्या काळात हांदा प्रकार संपुष्टात आला आहे. शेतमालकाला वेळेवर कामासाठी माणसे मिळत नाहीत. शेतजमीन कमी झाल्याने यंत्राचा उपयोग करता येत नाही.भविष्यात शेतीकामासाठी यंत्राचीच गरज भासणार आहे. त्या दृष्टीने शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजना या अंतर्गत अनुदानावर शेतकºयांनी भात कापणी, मळणीयंत्र घेऊन या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच शासनाच्या शेतीकामाच्या अडचणींवर मात करता येईल.- श्याम धर्माधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अलिबाग

टॅग्स :Farmerशेतकरीalibaugअलिबाग