शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

मुंबई-पुणे महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत १ ठार तर ३७ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:54 IST

खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या दोन भीषण अपघातांत एक जण ठार तर ३७ जण जखमी झाले.

खोपोली : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी झालेल्या दोन भीषण अपघातांत एक जण ठार तर ३७ जण जखमी झाले.मुंबई-पुणे महामार्गावर शेडवली फाटा येथे पहाटे ४ वाजता पहिला अपघात घडला. आयशर गाडी, पिकअप आणि टेम्पो यामध्ये जोरदार टक्कर होऊन त्यात एक जण ठार तर एक जण जखमी झाला, तर ठाकूरवाडीजवळील उतारावर गुजरात राज्याची खासगी प्रवासी बस व ट्रकमधील भीषण अपघातात तब्बल ३७ प्रवासी जखमी झाले. बसमधील सर्व जण दिवाळी सुटीनिमित्त महाराष्ट्रात पर्यटनासाठी आलेहोते. जखमींमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्व जखमींवर खोपोली नगरपालिका रुग्णालयात तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आलेत. यादरम्यान खोपोली पोलीस, नगरपालिका रुग्णालय कर्मचारी, डॉक्टर व खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाºया सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी महत्त्वाची मदत केली.मुंबई-पुणे महामार्गावरून पुणे बाजूकडून ट्रकचालक कशाप्पा करबसपा बिरादार (५0, रा. नेहरूगंज, ता. बिदर, जि. गुलबर्गा, कर्नाटक) हा अंड्यांनी भरलेला ट्रक घेऊन मुंबईकडे निघाला होता. सकाळी ६.२0 वाजण्याच्या दरम्यान मिळ ठाकूरवाडी येथे आला असता, त्याच्या पाठीमागून मोमाई कृपा ट्रॅव्हलची बस (राजकोट गुजरात येथील) ६0 प्रवासी शिर्डी, शनीशिंगणापूर असे देवदर्शन करून मुंबई दर्शनसाठी पुणे बाजूकडून जुन्या महामार्गावरून येत असताना बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव वेगात येणारी बस पुढे असणाºया ट्रकवर आदळल्याने जोरदार अपघात घडला.अपघातात ट्रक रस्त्याखाली उतरून पलटी झाला तर प्रवासी असलेली खासगी बस रस्त्यावर पलटी झाल्याने बसमधील कांचनबेन जयेश राठोड (४२), राजूबेन अर्जुन झरीया (६0), गीता चंदू मकवाना (५0), अबेर राजेश शिआर (दीड वर्ष), भावना उमेश जाखटीया (३५), पूजा राजेश शिआर (२४), गीताबेन प्रवीण झरीया (४0), शारदाबेन लालसिंग कारेलिया (६५), चंदनबेन मनसुखभाई पटेल (३६), जयश्री शिवलाल झरीया (४४), काळूभाई देवदूतभाई करपोडा (५0), मनोज रामसिंग झरीया (३३), नेहा चंदूभाई झरीया (१७), दिनेश श्याम गिरी (४८), योगेश प्रवीणभाई झरीया (२१), विपुल मनाजीभाई वायकोटी (४0), प्रथम मनोज झरीया (१0), रंजन मैसीभाय राठोड (६0), दमयंत काजीलाल गोयल (५0), ताराबाई मगनलाल सोलंकी (५0), भूपेंद्र प्रसाद प्रभाकर (१८), विवेक काशिनाथ संतोषकर (२१), धर्र्मेंद्र रामप्रकाश वर्मा (२४), गुणवंती चंदू मकवाना (३४) , आशीवीन मनोजभाई जरिया (३0), काळूबाई देवयत परबडा (५५) यांच्यासह एकूण ३६ जण जखमी झाले.यातील सात जणांना जबर मार असल्याने खोपोली रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन त्यांना तत्काळ कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :Accidentअपघात