शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जिल्ह्यात पावसाची संततधार; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:40 IST

चोवीस तासांत १७२६ मि.मी. पाऊस

अलिबाग : रायगड जिल्ह्याला मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपले असून २४ तासांत १७२६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात जागोजागी पाणी साचले तर वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर अलिबाग-पेण रस्त्यावरील पळी येथे महाकाय वृक्ष पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र काही कालावधीतच वाहतूक सुरळीत झाली.

या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. भाताची रोपे कुजल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून भात पिकाला जीवदान मिळाले आहे. या जोरदार पावसामुळे अलिबाग बस स्थानक, पेण शहरातील विक्रम स्टँड, धरमतर मार्ग, बाजारपेठ, विठ्ठल आळी, कोळीवाडा, महावीर मार्ग, चिंचपाडा, उत्कर्ष नगर आणि इतर सखल भागात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला.

पावसाने दोन दिवसांपूर्वी रायगडातील काही भागामध्ये हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर शेतीच्या कामांना वेग आला आहे. मागील आठ दिवसांपासून पडणाºया कडक उन्हामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती.

गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत आहे, परंतु पाऊस काही पडत नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली.

अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, माणगाव, पेण, तळा या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसासोबत आलेल्या वादळी वाºयांमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

टॅग्स :Rainपाऊस