शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दाखल्यांबाबत स्पष्टीकरणासाठी तलाठी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:05 IST

जन्म-मृत्यू, विवाह यासह सर्वच आवश्यक दाखले महसूल विभागाच्या तलाठ्यांमार्फत दिले जातात. हे दाखले कोणत्या नियमाच्या आधारे दिले, याबाबत कोणाला कोणतीच माहिती नसते

दासगाव : जन्म-मृत्यू, विवाह यासह सर्वच आवश्यक दाखले महसूल विभागाच्या तलाठ्यांमार्फत दिले जातात. हे दाखले कोणत्या नियमाच्या आधारे दिले, याबाबत कोणाला कोणतीच माहिती नसते. उच्च पदस्थ अधिकाºयांनी याबाबतची माहिती जाहीर करावी, अशा मागणीचा आग्रह धरत तलाठी संघटनेने आंदोलन पुकारले आहे.ग्रामीण आणि शहरी जीवनाचा महसूल विभागातील तलाठी हा महत्त्वपूर्ण भाग आहे. जन्म, मृत्यू, वारस दाखले, वंशावळ, भूमिहीन, शेतमजूर, विधवा, परित्यक्त्या, जमिनीच्या चतु:सीमा यासह असंख्य दाखले तलाठ्यांमार्फत दिले जातात. या दाखल्यावर सर्वच कामे अगदी सहजगत्या होतात. मात्र एखादा दाखला का दिला जो देण्यासाठी कायद्याचा आधार काय असा युक्तिवाद केला जातो. त्या वेळी सर्वच जण अनुत्तरित असतात. महसूल विभागामार्फत देण्यात येणारे हे दाखले आणि दाखले देण्यासाठीचा नियम याबाबतचा सविस्तर अशी माहिती कोणाकडे उपलब्ध नाही. शासनानेही माहिती उपलब्ध करून द्यावी, असा आग्रह धरत तलाठी संघटनेने दाखले देणे बंद आंदोलन पुकारले आहे.२ आॅक्टोबरपासून तलाठ्यांच्या या आंदोलनाला प्रारंभ झाला आहे. वेगवेगळ्या ३६ प्रकारच्या या दाखल्यांची यादी करत हे दाखले देण्याचे बंद करण्याचा निर्णय महाराष्टÑ राज्य तलाठी संघाने घेतला आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार असून, हे आंदोलन जनहितार्थ असल्याचे सांगत लोकांनी तलाठी संघटनांना सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेमार्फत केले आहे.

टॅग्स :Raigadरायगड