शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

हाथरस घटनेतील पीडितेला न्यायासाठी आंदोलन, वाशीत  काँग्रेसचे  जनजागरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 01:07 IST

hathras case : हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही.

नवी मुंबई : हाथरसमधील घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी व पीडितेच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसने जनजागरण अभियान सुरू केले आहे. यानिमित्त वाशीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले होते.हाथरसमधील घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने निष्पक्षपणे कारवाई केली नाही. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला नाही. कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनाही अडविले होते. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा. सर्व आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी काँग्रेसने अभियान सुरू केले आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये धरणे आंदोलन केले. या प्रकरणातील दोषींना शिक्षा होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात निर्धार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या वेळी केला. धरणे आंदोलनास काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, ऐरोली मतदारसंघ प्रभारी अनिकेत म्हात्रे, बेलापूर मतदारसंघ प्रभारी शार्दुल कौशिक, अनिता मानवतकर, शोभा पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई