शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

भूसंपादनाचा मोबदला मिळण्यासाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 00:49 IST

रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत;

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकत्या जमिनी विकासासाठी दिल्या आहेत; परंतु अद्यापही शेतकºयांना पुनर्वसनासाठी झगडावे लागत आहे. गेल्या आठ वर्षांपासून मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्येही हजारो शेतकºयांच्या जमिनी गेल्या आहेत. पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणातील अतिरिक्त भूसंपादनाचा मोबदला शेतकºयांना मिळावा. या महत्त्वपूर्ण मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघाचे पेण तालुका अध्यक्ष जनार्दन नाईक यांनी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. अद्यापही सकारात्मक तोडगा काढण्यात प्रशासनाला यश आलेले नाही.निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे. उर्वरित शेतकºयांना त्याचा फायदा मिळत नाही, त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयामार्फत सरसकट सर्व प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या जमिनीची मोजणी लावून त्यांना संपादित क्षेत्राचा मोबदला देणे आवश्यक असल्याचे जनार्दन नाईक यांनी सांगितले.लोकांना भूसंपादनाचा तसेच पुनर्वसनाचा फायदा मिळावा. गडब, आमटेम, कोलटी या गावांतील शेतकºयांनाही न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.>निवडक प्रकल्पग्रस्तांना मोबदला२००९ पासून पळस्पे ते इंदापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या प्रकल्पामध्ये मोठ्या संख्येने शेतकºयांच्या जमिनी, घराचे संपादन केले आहे; परंतु या प्रकल्पबाधित शेतकºयांना योग्य मोबदला दिला गेलेला नाही. अतिरिक्त संपादनात मोडणारी पनवेल ते इंदापूरपर्यंतची बहुतेक गावे येत नाहीत. त्यामधील काही निवडक प्रकल्पबाधितांनाच अतिरिक्त मोबदला दिला जात आहे.