शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

पनवेल मनपामध्ये सर्वाधिक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 01:18 IST

१,६८९ जणांना झाली होती कोरोनाची लागण; म्हसळा तालुक्यात सर्वात कमी प्रमाण

- निखिल म्हात्रेअलिबाग : रायगड जिल्ह्यात ८ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. ९ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ६२ हजार ४१५ वर पोहोचला आहे. त्यातील १ हजार ६८९ जणांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पनवेल मनपामध्ये तर सर्वात कमी प्रमाण म्हसळा तालुक्यात आहे.सप्टेंबर, २०२० या एकाच महिन्यात कोरोनाने ४,१५५ रुग्ण उपचार घेत होते, तर इतक्या ४५४ लोकांचा बळी घेतला होता.  श्रावण हा सणांचा महिना असल्याने या काळात सर्वाधिक प्रमाणात लोक बाहेर पडले होते. खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली असल्याने गणेशोत्सवानंतर रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. या काळात कोरोनाचा प्रसार वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते.सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यूची नोंदकोरोनाने १५ तालुक्यांमधील १,२३६ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात पुरुषांचे प्रमाण ३५ टक्के, तर महिलांचे प्रमाण २० टक्के इतके आहे. दरम्यान, सप्टेंबर, २०२० या महिन्यातच कोरोना मृत्यूचा आलेख अचानक उंचावला. या एकाच महिन्यात ४५४ जणांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाला. म्हसळात कोरोनाने १४ जणांचा मृत्यूतालुक्यात कोरोनाने सर्वाधिक ५४ मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाने घेतलेली आहे. त्या पाठोपाठ पनवेल ग्रामीणमध्ये १४३, अलिबाग तालुक्यात १४१, खालापूर - १२५, पेण - १०९, कर्जत - १०१, माणगाव - ३७ तर म्हसळा तालुक्यात कोरोनाने केवळ १४ जणांचा मृत्यू झाला आहे.