शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सहा महिन्यांनी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 02:03 IST

या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा पावसाळी हंगामात दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान बंद ठेवण्यात येते. या वर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद करण्यात आली होती.

उरण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेली मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक गुरुवार, ३ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे पालन करण्याच्या अटींवरच प्रवासी वाहतुकीस शासनाने परवानगी दिली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी दिली.या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा पावसाळी हंगामात दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान बंद ठेवण्यात येते. या वर्षी मात्र लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यापासूनच वाहतूक बंद करण्यात आली होती. ही सेवा पावसाळी बंदीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी, कामगारांकडून करण्यात येत होती. अखेर ३ सप्टेंबरपासून ही सागरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्म्या प्रवाशांना नेणार असून दररोज परतीच्या एकूण १२ फेऱ्या होणार असल्याचे मोरा बंदर निरीक्षक पी. बी. पवार यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई