शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

‘एमआयएम मोर्चा काढणार नाही’

By admin | Updated: January 7, 2015 01:35 IST

एमआयएम पक्षातर्फे कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : लालबागमध्ये रविवारी रात्री घडलेले प्रकरण मुंबई पोलिसांनी संयमाने हाताळले असून, यासंदर्भात एमआयएम पक्षातर्फे कोणताही मोर्चा काढण्यात येणार नसल्याचे एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी स्पष्ट केले आहे. सोमवारपासून लालबाग घटनेच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाच्या नावाचा वापर करून अनेक एसएमएस फॉरवर्ड होत असून, त्याचा पक्षाशी कोणताही संबंध नसल्याचेही पठाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले.काही सोशल नेटवर्किंग साइट्सवर पोस्ट होणाऱ्या एसएमएसमध्ये घटनेत नुकसान झालेल्यांनी एमआयएम पक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र असा एसएमएस स्वत: किंवा पक्षाने पाठवला नसल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले. खोटे एसएमएस पसरवणाऱ्यांची पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)