शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे मीनाक्षी पाटील यांनी दाखवले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली भावना

By राजेश भोस्तेकर | Updated: April 5, 2024 15:15 IST

मुख्यमंत्री यांनी घेतली पाटील कुटुंबाची भेट

राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : राजकारणाच्या पलिकडे जाऊन मीनाक्षी पाटील यांनी सर्वांशी सबंध जोडले होते. आमच्यासोबत त्या आमदार, राज्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यावेळी प्रत्येकाला प्रेमाने, मायेने, जवळ करून मदत करण्याची त्याची भावना होती. एक आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा हे त्यांनी आपल्या कामातून दाखवले. मच्छीमारी भूमिपुत्र यानचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी खूप पाठपुरावा केला होता. एखादे काम हाती घेतल्यानंतर ते होई पर्यंत स्वस्थ बसत नव्हते .अशा व्यक्तिमत्त्वाला महारष्ट्र मुकला आहे. अशी भावना मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त क ली आहे. 

राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे दुर्धर आजाराने निधन झाले. पाटील कुटुंबीयांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार ५ मार्च महिन्यात रोजी सात्वनपर भेट घेतली. आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार विनय नातू हे सुध्दा यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज एकनाथ शिंदे यांनी मीनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून यावेळी आदरांजली वाहिली. मीनाक्षी पाटील यांच्यासारख्या सर्वांना आपुलकीने वागणाऱ्या नेत्याला महारष्ट्र मुकला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेalibaugअलिबाग