शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

आंबा, काजू बागायतदारांना मिळणार विमा संरक्षण

By admin | Updated: October 16, 2014 22:51 IST

आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली

ओरोस : प्रायोगिक तत्त्वावरील हवामानावर आधारीत पथदर्शक फळपीक विमा योजना २०१५ साठी आंबा बागायतदारांना १ लाख विमा संरक्षण तर काजू बागायतदारांना ७५ हजार विमा संरक्षण देण्यात येणार आहे. विमा हप्ता भरण्याची मुदत आंबा बागायतदारांसाठी ३१ डिसेंबर २०१५ तर काजू बागायतदारांसाठी ३० नोव्हेंबर २०१५ असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी ए. एल. नातू यांनी दिली.आंबा व काजू बागायतदारांसाठी शासनाने १० सप्टेंबर २०१४ पासून फळपीक विमा योजना सुरू केली आहे. कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची असून बिगर कर्जदारांना ती ऐच्छिक स्वरूपाची आहे. आंबा बागायतदारांसाठी प्रति हेक्टरी वर्षाला ६ हजार रुपये तर काजू बागायतदारांना वर्षाला ४ हजार ५०० रूपये विमा हप्ता आहे.१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत १०.५ अंश सेल्सिअस एवढे कमी तापमान असेल तर अशा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी २०१५ या कालावधीत ११ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान असेल तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. १ मार्च ते ३१ मे २०१५ या कालावधीत ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल तर आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार आहे. विमा हप्ता भरण्यासंदर्भात कृषी विभागाचे मंडळ अधिकारी, तालुका अधिकारी, उपविभागीय कार्यालय व जिल्हा कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र वाकडे यांनी केले आहे. (वार्ताहर)आंबा, काजू नुकसानभरपाईसाठीची नियमावली१ जानेवारी ते १५ मे २००५ या कालावधीत अवेळी पाऊस पडला तर आंबा बागायतदारांना नुकसानभरपाई मिळणार आहे. ही नुकसानभरपाई एका दिवसात जर ५ मि.मी. पाऊस पडला तर ८ हजार, २ दिवस पाऊस पडला तर १२ हजार व ३ दिवस पडला तर २० हजार अशी मिळणार आहे. जर एक दिवस ५ मि.मी. पाऊस पडला तर काजू बागायतदारांना १० हजार, दोन दिवस पडला तर २० हजार, तीन दिवस पाऊस पडला तर ३५ हजार व चार दिवस पाऊस पडला तर ५० हजार रूपये नुकसान भरपाई मिळणार आहे. ही नुकसान भरपाई हेक्टरी मिळणार आहे. १ डिसेंबर ते ३१ जानेवारी या कालावधीत पाऊस पडला तर काजू बागायतदारांना नुकसान भरपाई मिळेल.