शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

एनआरसी कायदा करून हिटलरशाही आणण्याचा डाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 01:07 IST

आनंदराज आंबेडकर : महाडमध्ये एनआरसी कायद्याचे प्रतिकात्मक दहन

महाड : एनआरसी कायदा हा मुस्लिमांना त्रासदायक नसून, तो आपल्या सर्वांनाच त्रासदायक आहे, या देशात असे कायदे करून जर्मनीसारखी हिटलरशाही आणण्याचा डाव या सरकारचा असल्याचा आरोप बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी महाडमध्ये केला. महाडमध्ये मनुस्मृती दहन वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले होते, त्याच ऐतिहासिक क्रांतीस्तंभ येथे एनआरसी कायद्याचे प्रतिकात्मक दहन आनंदराज आंबेडकर यांनी करून मोदी सरकारचा निषेध केला.

आंबेडकर पुढे म्हणाले, मनुस्मृती दहन करून बाबासाहेबांनी आपल्याला या कर्मठ अंध रूढींपासून मुक्त केले. महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. बाबासाहेबांनी हे ऐतिहासिक कार्य केले नसते, तर आजही आपण या कर्मठ अंध रूढींच्या जोखडात अडकून पडलो असतो. त्यामुळे आता आपण विज्ञानाच्या मार्गाने चला, असा सल्लाही आनंदराज आंबेडकर यांनी दिला. या वेळी अनेक नेत्यांची भाषणे झाली. या सर्वांनी एनआरसी कायद्यावर बोट ठेवत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. सभेचे प्रस्ताविक अशोक जाधव तर सूत्रसंचालन लक्ष्मण भगत यांनी केले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका डॉ. प्रमिला संपत, रमा वानखेडे, संघमित्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत विकास वंचित राष्ट्रीय महिला मंडळ आयोजित भारतीय महिलादिन परिषद घेण्यात आली. 

टॅग्स :Raigadरायगडmahad-acमहाड