शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

तालुक्यातील आंब्याच्या झाडांवर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 00:00 IST

श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या ...

श्रीवर्धन : तालुक्यातील आंब्याच्या झाडावर तुडतुड्या नामक कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सबंध तालुक्यातील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. तुडतुड्या कीटकांमुळे आंब्याच्या फुलांना आणि पानाला धोका निर्माण होत आहे.

तुडतुड्या कीटक फुलातील व पानातील रस शोषून घेतात, त्याकारणास्तव आंब्याची पाने व येणारा मोहोर कमी प्रमाणात येतो. तुडतुड्या कीटक पानांच्या पाठीमागील भागात वास्तव्य करतात. तुडतुडे अतिशय चंचल व एका पानावरून दुसऱ्या पानावर सदैव भ्रमंती करतात. थंडीच्या कालावधीमध्ये सुप्तावस्थेत असतात. मात्र, थंडीचे थोडे प्रमाण कमी झाल्यास ते पूर्ण क्षमतेने पानातील रस शोषून घेतात. योग्य उपाययोजना न केल्यास आंब्याची पाने पिवळी पडल्यानंतर काही अंशी गळण्यास सुरुवात होते.

कोरोना व चक्रीवादळ या दोन्ही नैसर्गिक आपत्तीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील शेतकरी अगोदरच त्रासलेला आहे. ३ जूनला निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील शेकडो हेक्टर पिके जमीनदोस्त केली. अनेक वर्षांपासून शेतकऱ्याला आंब्याच्या पिकाद्वारे उत्पन्न प्राप्त होत आहे. मात्र, सद्यस्थितीत तालुक्यातील जवळपास अंदाजे ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आंब्याची झाडे वादळात नुकसानग्रस्त झाली आहेत. उर्वरित आंबा कसाबसा वादळापासून वाचला आहे. उभ्या असलेल्या आंब्यालासुद्धा वादळाचा बऱ्याच अंशी फटका बसला आहे. अशा कठीण प्रसंगी आंब्याकडून आगामी काळात उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांसाठी आव्हानात्मक आहे. कीटकाचा वाढलेला प्रादुर्भाव चिंता वाढवणारा आहे.

टॅग्स :Raigadरायगड