शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

श्रीवर्धन तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:16 IST

तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष सापते श्रीवर्धन : तालुक्यात गुन्ह्यांची मालकी जोर धरत आहे. किरकोळ गुन्ह्यासोबत गंभीर गुन्ह्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.नुकताच महिला वर्गाने पोलीस यंत्रणेच्या विरोधात काढलेल्या मोर्चाने श्रीवर्धनचे समाज मन ढवळूननिघाले आहे. मात्र, यामुळे अनेक प्रश्न समोर आले आहेत. सर्वसामान्य व्यक्तीचे संरक्षण पोलीस यंत्रणा करू शकत नाही? चोरीची मालिका निरंतर चालू आहे तरी पोलीस काहीच करत नाहीत का? असे अनेक प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.श्रीवर्धन पोलिसांनी १४८ घडलेल्या गुन्ह्यांपैकी १३१ गुन्हे उघड केले. उर्वरित १८ गुन्ह्यांचा शोध चालू आहे. सध्याच्या घरफोडीचा विचार करता श्रीवर्धनची आजची लोकसंख्या व भौगोलिक रचना महत्त्वाची आहे. संपूर्ण शहरात नारळ व सुपारीच्या वाड्या मोठ्या स्वरूपात आहेत, तसेच बंद घरांची संख्या काही भागात जास्त आहे. पोलीस यंत्रणेने मुख्य रस्त्यावर गस्त दिली तरीसुद्धा नारळ-सुपारीच्या वाड्यांचा व रस्त्याचा वापर भुरटे चोर करतात. श्रीवर्धन शहरात ४७६८ घरे आहेत. शहराची लोकसंख्या १५१२३ असल्याची माहिती नगरपालिकेकडून मिळाली.श्रीवर्धन पोलीस ठाण्यात चार अधिकारी ५१ कर्मचारी मंजूर असून, प्रत्यक्षात हजर पोलीस अधिकारी २, तर पोलीस कर्मचारी ३६ आहेत. अत्यावश्यक कामगिरीकरिता नेमण्यात येणारी संख्या २७ तर शिल्लक फक्त ५ आहेत.श्रीवर्धनच्या लोकसंख्येचा विचार करता पोलीस यंत्रणेचे मनुष्यबळ फारच कमी असल्याने येथे पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.श्रीवर्धनमधील जनतेने भयमुक्त राहावे, चोर लवकरच पकडले जातील, महिलावर्गाने संविधानाने दिलेल्या अधिकारक्षेत्राचा वापर करत काढलेल्या मोर्चांचा व त्यांच्या भावनांचा मी आदर करतो, असे श्रीवर्धन पोलीस स्टेशन परशुराम कांबळे यांनी सांगितले असून, चोरीच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा