शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ : ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ कार्यक्र माचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:19 IST

आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन

विशेष प्रतिनिधी अलिबाग : आजच्या स्पर्धेच्या युगात तणावाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, यातच व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, मेट्रोमोनी या व इतर सोशल नेटवर्किंग साइट्समुळे होणारे गुन्हे याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन रायगड जिल्हा सायबर क्राइम शाखेचे पोलीस निरीक्षक शिव स्वामी यांनी केले आहे. जगभरात सोशल मीडियाचा चांगला आणि वाईट असा दोन्ही प्रकारे वापर केला जात आहे, मात्र सोशल नेटवर्किंग साइट्समुळेच गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे अनेक उदाहरणे देवून त्यांनी विषद केले.प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मानसिक स्वास्थ्य विभाग, जिल्हा सामान्य रु ग्णालय अलिबाग ङ्क्त रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कार्यालयीन मन स्वास्थ्य’ या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळेस शिव स्वामी बोलत होते.डॉ. अर्चना सिंग यांनी वाढत्या मोबाइल वापर आणि त्यातून निर्माण होणारे तणाव, शारीरिक स्वास्थ्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक यांनी दैनंदिन जीवनातील सवयी आणि आजच्या दैनंदिन जीवनात सोशल मीडियामुळे झालेले चांगले आणि वाईट बदल या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनकेले.यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अर्चना सिंग, अ‍ॅड. नीता तुळपुळे, विशाल दामोदर, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन.एस.एस. कार्यक्र म अधिकारी प्रा. प्राजक्ता कवी यांनी तर प्रास्ताविक एन.एस.एस. कार्यक्र माचे अधिकारी प्रा. रविंद्र पाटील यांनी केले.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाRaigadरायगड