शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

दाखलपूर्व वैवाहिक वाद मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 02:00 IST

रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग कार्यालयाकरिता दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी

अलिबाग : न्यायालयात दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे मध्यस्थी केंद्रामार्फत तडजोडीने मिटविण्यासाठी असणाऱ्या मोफत सेवेची माहिती सर्वसामान्य जनतेला द्यावी तसेच या मोफत सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेने घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी मंगळवारी केले.

रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग कार्यालयाकरिता दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे तडजोडीने मिटविण्यासाठी मध्यस्थी केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यापूर्वी दाखलपूर्व वैवाहिक वाद प्रकरणे, घटस्फोट, पोटगी, कौटुंबिक हिंसाचार,वैवाहिक वाद आदी प्रकरणे न्यायालयात दाखल झाल्यानंतर मध्यस्थीकडे पाठविली जात होती, परंतु आता यापुढे ही प्रकरणे न्यायालयात दाखल होण्यापूर्वी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाअंतर्गत मध्यस्थी केंद्राच्या मार्फत सोडविण्याची मोफत सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी मध्यस्थी केंद्रामध्ये दोन प्रकरणांची नोंद घेण्यात आली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते, वकील संघटना अध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, न्यायिक अधिकारी, वकील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीalibaugअलिबाग